Maharashtra Day : महाराष्ट्राच्या विकासाचा ‘गाव’मार्ग
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ग्रामीण पायाभूत सुविधा, स्थानिक लोकसमूह आणि सरकार ह्यांच्या सहकार्यातून विकेंद्रित व्यवस्था उभी करावी लागेल, असे नीरज हातेकर सकाळमध्ये लिहितात.
नीरज हातेकर अझीम प्रेमजी विद्यापीठात अध्यापन करतात.
The content and opinions expressed are those of the author and do not necessarily reflect the views of Azim Premji University.